Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक तणावाचा वाघा सीमेवर परिणाम

वेबदुनिया
बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:48 IST)
मुंबई हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात निर्माण झालेल्‍या तणावाचा परिणाम अटारी-वाघा या दोन्‍ही देशांच्‍या सीमेवरही पहायला मिळाला आहे. रोज सायंकाळी सीमेवर दोन्‍ही बाजूने सैनिक समोरा-समोर येऊन देशाचा ध्‍वज उतरवित असतात. यावेळी दोन्‍ही देशांच्‍या सैनिकांमध्‍ये चांगलाच जोश पाहिला जात असतो.

मात्र सध्‍या युद्धजन्‍य परिस्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये अधिक आक्रमकता दिसत आहे. युध्‍द स्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांकडून जोरदार घोषणाबाजी केली केली जाते. अमृतसर येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या अटारी-वाघा आंतरराष्‍ट्रीय सीमेवर 'रिट्रीट' समारंभाच्‍या वेळी दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये आक्रमकता दिसत असली तरीही मुंबईवरील हल्‍ल्‍यानंतर त्‍यात वाढ झाली आहे.

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Show comments