Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर आशियातील सार्क परिषद रद्द झाली

Webdunia
गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (10:02 IST)
जम्मू काश्मिर  येथे झालेल्या उरी बेस वरील  दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्यासाठी भारताना कठोर कारवाई सुरु केली आहे. यामध्ये भारताने आगोदरच दहशतवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधील नोव्हेंबर महिन्यात सार्क परिषदमध्ये  भारताने हजेरी लावणार नाही असे जाहीर केले. हा निर्णय सगळीकडे कळवला त्याचा परिअनम म्हणून इतर देशांनी सुद्धा तेथे जाणे टाळले आहे. त्यामुळे आताची सार्क परिषद रद्द झाली असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. या परिषदेला भारतासह अफगणिस्तान, बांगलादेश, भूतानंही विरोध केला.  
 
सार्क परिषदेचे अध्यक्ष नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नेपाळबाहेर आहेत. त्यामुळे ते परतल्यावर सार्क परिषद रद्द केल्याची औपचारिक घोषणा होणार आहे. 
 
संयुक्त राष्ट्र परिषदेतही दहशतवादी देशांना वाळीत टाकण्याचं वक्तव्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं होतं. त्याची सुरूवात भारतानं सार्क परिषदेतून केली आहे.  
 
सहकार्य आणि शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील, मात्र दहशतीच्या वातावरणात असे संबंध अबाधित राखले जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट मत भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारताने आपला दबदबा आशियात पुन्हा सिद्ध केला असून हा निर्णय सुद्धा आता चीनला चांगलाच जिव्हारी लागला आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments