rashifal-2026

अण्‍वस्‍त्रे दहशतवाद्यांच्‍या ताब्यात जाण्‍याचा धोका

एएनआय
अण्‍वस्‍त्रे दहशतवाद्यांच्‍या हाती लागण्‍याची शक्यता असून त्‍यासाठी संयुक्त सुरक्षा समितीने सज्ज राहण्‍याचा इशारा भारताने दिला आहे. हे होऊ नये यासाठी जागतिक सहकार्याचीही मागणी भारताने केली आहे.

जिनीव्‍हामध्‍ये यूएनडीसीच्‍या 2009 च्‍या सत्रादरम्‍यान निःशस्त्रीकरण संमेलनात भारताचे स्थायी प्रतिनिधी हामिद अली राव म्हणाले, की अणू निःशस्त्रीकरणाकडे त्‍वरित लक्ष देण्‍याची गरज असून ही संहारक शस्‍त्रास्‍त्रे दहशतवाद्यांच्‍या हातात जाण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याबद्दल अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

आठपैकी पाच युद्धे टॅरिफच्या धमकीमुळे थांबवण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा

लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले

Blind T20 world cup: भारतीय अंध महिला संघाने नेपाळचा पराभव करून टी-20 विश्वचषक जिंकला

महापालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत फूट, बीएमसी निवडणुकीबाबत शरद पवारांची भूमिका

Show comments