Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'कोहिनूर'वर हक्क नाही : केंद्र सरकार

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:23 IST)
कोहिनूर हिरा इंग्रजांनी लुटला नसून तो दिलीप सिंह यांनी इंग्रजांना भेट दिला होता. त्यावर आपला हक्क सांगू शकत नसल्याचे  सुप्रिम कोर्टातील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने  म्हटले आहे. कारण सरकारच्या म्हणण्यानूसार आता जर आपण त्या हिर्‍यावर हक्क सांगितला तर दुसर्‍या देशाचे सरकारही आपल्या देशातील काही वस्तूंवर आपला हक्क सांगेल.

कारण त्यांच्याही काही वस्तू आपण संग्रहालयात ठेवल्या आहेत. न्यायालयाने सरकारला 6 आठवड्यांचा वेळ दिला असून सरकारने कोहिनूर साठी या काळात काय केले याचे स्पष्ठीकरण सरकारला द्‍यावे लागणार आहे.

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

Show comments