Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्र्यदिनी नवाझ शरिफांनी आवळला काश्मिर राग!

Webdunia
गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:20 IST)
पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन आज 14 ऑगस्टला साजरा झाला. काश्मीरमुळे भारत आणि पाकमध्ये निर्माण झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी  यावेळी संबोधित केले.  
 
नवाझ शरिफ म्हणाले,काश्मिर प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढायचा आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण दूर होईल. दोन्ही देशांमधील नात्याला एक नवीन वळण लागेल. 
 
दोन्ही देशांमधील तणावाला दहशतवाद कारणीभुत असल्याने भारताने म्हटले आहे तर काश्मिर मुद्द्यामुळे उभय देशांचे संबंध ताणले गेले आहे, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमापार घुसखोरी आणि गोळीबारावरही भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये थेट लढण्याची धमक नसल्याने भारतावर छुपे युद्ध लादले जात आहे, असा आरोप भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर नवाझ शरिफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मोदींचे आरोप तथ्यहिन आणि दुर्दैवी असल्याचे पाकिस्तानने आधीच म्हटले होते. 

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

Show comments