Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

16 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक

Webdunia
रामेश्वरम- सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून श्रीलंका नौदलाच्या जवानांनी 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली. मच्छिमार संघटनेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्चाथेवू येथे मच्छिमारी करत असताना यांना अटक करण्यात आली. 
 
या आठवड्यात आतापर्यंत श्रीलंकेकडून 44 मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. नौदलाच्या जवानांनी भारतीय मच्छिमारांना घेराव घालत त्यांच्याकडील जाळ्या व बोटीही जप्त केल्या आहेत.
 
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments