Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जनात घट करू : भारत

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (08:44 IST)
बर्लिन- हवामान बदलासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या येत्या डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे होणार्‍या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर भारताने देशातील कर्बवायू उत्सर्जनामध्ये 2030 पर्यंत 33-35 टक्क्यांची घट करण्याचे आश्वासन दिले. भारत हा जगामधील तिसरा सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश मानला जातो.
 
2030 पर्यंत देशातील 40 टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक ऊर्जासाधनांच्या साहाय्याने करण्याचेही भारताने मान्य केले आहे. मात्र अर्थात, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची आर्थिक मदत आवश्यक असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. 
 
जगामधील सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश असलेल्या चीनने 2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जन 60-65 टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments