Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Brazil Floods: ब्राझीलमध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा उद्रेक, 120 जणांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (20:03 IST)
अलिकडे ब्राझीलमध्ये भूकंपानंतर आलेल्या भीषण पुरामुळे विध्वंस झाला आहे. येथे सुमारे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. या महापुरात सुमारे 756 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 20 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बचाव पथक परिसरात बचाव कार्यात गुंतले आहे.पुरामुळे अनेक ठिकाणाचे रस्ते वाहून गेले आहे.  
एल निनो हवामानाच्या घटनेमुळे वातावरणातील बदलांवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्राझीलमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने कहर केला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. अनेक शहरे पुराच्या पाण्याने बुडाली असून भूस्खलनाला सुरुवात झाली आहे. या पुरात डझनभर लोक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत 756  लोक जखमी झाले आहे. शहरात पाऊस आणि पुरामुळे व्यवसाय कोलमडू लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,141 लोक अजूनही बेपत्ता आहेत. 

राज्यातील गुआइबा नदीच्या पाणी पातळीने या आठवड्यात ऐतिहासिक पातळी गाठली. पाणीपुरवठा अजूनही कमी आहे. पोर्टो अलेग्रेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. कॅम्प आणि हॉस्पिटलमध्ये टँकर पोहोचवले जात आहेत. 
एल्डोराडो डो सुल या उद्ध्वस्त शहरात रस्ते पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. येथे बोटीच्या सहाय्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे,

Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments