Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनची भारताला धमकी

Webdunia
जर भारत आण चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहचतील अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. दोन देशांमध्ये युद्ध झाले तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या साहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहचतील असे चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केले आहे.
 
युद्धाला सुरुवात झाल्यास पॅराशूटच्या साहाय्याने चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या साहाय्याने दिल्लीत पोहचतील असा दावा चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे.
 
इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारताविरोधात चिनी मीडियाचा हा उद्धेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशा प्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. तरी यावेळी चीनच्या धमकीला ट्विटरसह सोशल मीडियातून उत्तर दिले जात आहे.

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments