Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीवर दोन हजार वीस साली हिमयूगाची शक्यता

Webdunia
पृथ्वीवर दोन हजार वीस साली सुमारे 10 वर्षांसाठी हिमयूग परतण्याची चिन्ह आहेत कारण सूर्याचं तापमान कमी होत आहे. कॅलिफोर्निया झालेल्या एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. 2020 ते 2030 या काळात सूर्याचं तापमान कमी होणार आहे.

सूर्याच्या तापमान चक्रांचा नुकताच शोध लागलाय. या चक्रानुसार सूर्याचं तापमान कमी होण्याचं सत्र 2020 मध्ये सुरू होणार आहे. सूर्याचं तापमान कमी झाल्यानं पृथ्वीवरही तापमानात मोठी घट होणार आहे. पुढचे दहावर्ष तापमान कमी होण्याचा हा सिलसिला सुरू राहील. या वेळ एक वेळ अशी येईल की लंडन शहरातून वाहणारी थेम्स नदी संपूर्णपणे गोठेल असा अंदाज आहे. आता सूर्याचं तापमान कमी होण्याच्या या चक्रामुळे भारतावर नेमका कसा परिणाम होईल हे आताच सांगणं कठीण असलं, तरी दोन वर्षानंतरचा उन्हाळा काहीसा सुखकर होईल असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

भाजपने श्रेय घेण्यासाठी तहव्वुर राणांना भारतात आणले संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार!

लातूरमध्ये विहिरीत पडून भाऊ आणि बहिणीचा दुर्देवी मृत्यू

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments