Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीवर दोन हजार वीस साली हिमयूगाची शक्यता

Webdunia
पृथ्वीवर दोन हजार वीस साली सुमारे 10 वर्षांसाठी हिमयूग परतण्याची चिन्ह आहेत कारण सूर्याचं तापमान कमी होत आहे. कॅलिफोर्निया झालेल्या एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. 2020 ते 2030 या काळात सूर्याचं तापमान कमी होणार आहे.

सूर्याच्या तापमान चक्रांचा नुकताच शोध लागलाय. या चक्रानुसार सूर्याचं तापमान कमी होण्याचं सत्र 2020 मध्ये सुरू होणार आहे. सूर्याचं तापमान कमी झाल्यानं पृथ्वीवरही तापमानात मोठी घट होणार आहे. पुढचे दहावर्ष तापमान कमी होण्याचा हा सिलसिला सुरू राहील. या वेळ एक वेळ अशी येईल की लंडन शहरातून वाहणारी थेम्स नदी संपूर्णपणे गोठेल असा अंदाज आहे. आता सूर्याचं तापमान कमी होण्याच्या या चक्रामुळे भारतावर नेमका कसा परिणाम होईल हे आताच सांगणं कठीण असलं, तरी दोन वर्षानंतरचा उन्हाळा काहीसा सुखकर होईल असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments