Festival Posters

इम्रान खानने केली भारत-पाकिस्तानची तुलना, पुन्हा दिले असे वक्तव्य

Webdunia
इस्लामाबाद- भारतात चालू असलेल्या असहिष्णुतेवरच्या वादामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा अल्पसंख्याकांवर वक्तव्य दिले आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा आपले देश आणि भारताच्या अल्पसंख्याकांच्या परिस्थितीची तुलना करत म्हटले की भारतात जे काही घडत आहे त्याच्या तुलनेत नव्या पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना समानतेचा दर्जा मिळेल.
 
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्म्द अली जिन्ना यांच्या जयंती निमित्त बोलताना खान म्हणाले की जिन्ना यांनी पाकिस्तानला लोकशाही, न्यायपूर्ण आणि सद्भावनापूर्ण राष्ट्र बनवायचे स्वप्न बघितले होते. खान यांनी ट्विट केलं होतं की “नव्या पाकिस्तान कायदा (जिन्ना) यांचे पाकिस्तान असेल आणि सुनिश्चित करेल की आमच्या येथे अल्पसंख्याकांसोबत समानतेचा व्यवहार होईल आणि भारतासारखे घडणार नाही.
 
त्यांनी सांगितले की जिन्ना यांचे प्रारंभिक राजकीय जीवन हिंदू-मुसलमान एकतेसाठी होतं. खान म्हणाले की पृथक मुस्लिम राष्ट्रासाठी संघर्ष त्यावेळी सुरू झाले जेव्हा त्यांना कळून आले होते की हिंदू बहुलता देशात मुसलमानांसोबत समानतेचा व्यवहार होणार नसून भेदभाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments