Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

India China Border : PLA सैनिकांच्या भारतासोबत झालेल्या चकमकीवर चीनचं पहिलं वक्तव्य

Webdunia
मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (16:54 IST)
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत वक्तव्य केले असतानाच आता या मुद्द्यावर चीनकडूनही पहिले वक्तव्य आले आहे. सध्या भारतीय सीमेवरील परिस्थिती स्थिर असल्याचे चीनने म्हटले आहे. 
 
विशेष म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएलएने भारतीय सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना धाडसाने परतवून लावले. त्यांनी सांगितले की या चकमकीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. 
 
 चिनी मीडियामध्ये आतापर्यंत सैनिकांच्या चकमकीच्या बातम्या येत नाहीत. चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक हू शिजिन यांची फक्त एक पोस्ट चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शिजिन यांनी भारत-चीन सैनिकांमधील चकमक आणि जीवितहानी याबद्दल बोलले आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Hockey: प्रो हॉकी लीगमध्ये भारताकडून दुसऱ्या सामन्यात स्पेनचा २-० असा पराभव

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

दिल्ली-एनसीआरमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप,नवी दिल्ली केंद्रस्थानी राहिली

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

पुढील लेख
Show comments