Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने 1962 च्या पराभवातून धडा घ्यावा : चीनची धमकी

Webdunia
शुक्रवार, 30 जून 2017 (10:36 IST)
चीनबरोबरच्या सीमा प्रश्‍न सोडवण्याच्या चर्चेसाठी भारताने सिक्कीममधील डोंगलोंगमधूनआपले सैन्य मागे घ्यावे, अशी पूर्वअट चीनने घातली आहे. चीनविरोधात 1962 साली झालेल्या युद्धामधील ऐतिहासिक पराभवातून भारतीय लष्कराने धडा घ्यावा, असा गर्भित इशाराही चीनने दिला आहे. आज चीनचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते लू कांग यांनी डोंगलोंग भागात भारतीय सैन्यानेच घुसखोरी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. या भागात निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी भारताने सर्वप्रथम या भागातून आपले सैन्या मागे घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
 
भारतीय सैनिकांनी केलेल्या घुसखोरीबाबत चीनच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली आणि बिजींग दोन्ही ठिकाणच्या भारतीय अधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार नोंदवली आहे, असे लू म्हणाले. भारतीय सैनिकांनी घुसखोरी केलेले फोटो नंतर विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
 

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

पुढील लेख
Show comments