Festival Posters

इराक : बेपत्ता ३९ भारतीय मृत त्यांनी इस्लामिक स्टेटनं केली हत्या

Webdunia
मंगळवार, 20 मार्च 2018 (16:02 IST)

आखाती देशातून अर्थात मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झाले आहेत  अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार  मृतदेहांचे ३९ पैंकी ३८  डीएनए सॅम्पल मॅच झाले आहेत. इस्लामिक स्टेटनंदहशतवादी संघटनेन   या सर्वांची हत्या करून त्यांचं दफन केले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल त्यांना पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये पाठवले होते. या मध्ये  सर्वात अगोदर संदीप नावाच्या एका तरुणाचे सॅम्पल मॅच झाले आहे. निगृत  हत्या करण्यात आलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह अमृतसर एअरपोर्टला आणले जाणार आहेत. यामध्ये ३१ पंजाबचे, ४ हिमाचल आणि उरलेले इतर पश्चिम बंगाल-बिहारचे नागरिक आहेत. या प्रकरणात जनरल व्ही के सिंह मृतदेह भारतात आणण्यासाठी इराकला जाणार आहेत. विमानात हे मृतदेह आणले जातील ते अगोदर अमृतसर, त्यानंतर पाटना आणि कोलकाता जाणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments