Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त राष्ट्रसभा भारताचा पुन्हा पाकिस्तानवर वर तीन वार

Webdunia
शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (15:47 IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश निती फार चांगल्या प्रकारे साभाळत आहे असे दिसत असून, संपूर्ण जगात भारताचा एक नवीन चेहरा त्यांनी नेला म्हणून चीन आणि पाकीस्थान अस्वस्थ आहे. मोदी यांच्या नितीने आपले भारतीय अधिकारी सुद्धा आता प्रभावीपणे देशाचे प्रश्न जागतिक स्थरावर मांडत आहे. त्याचीच प्रतीची आता सपूर्ण देशाला येत असून भरताने पुन्हा पाकिस्तानवर तीन प्रश्नाचे वार केले आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. तर असे झाले नाही हे एक मोठे आश्चर्य आहे असे भारताने म्हटले आहे.
 
यासोबतच भारताने पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे, अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचणाऱ्या लोकांना त्यांच्याच शेजारी सुरक्षित स्थळ मिळू नये, असे भारताने स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या संदर्भात सुरू असलेल्या एका चर्चेत बोलताना भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल भारताची प्रभावीपणे भूमिका मांडत होते, तालिबान जर आतंकवाद पसरवत आहे आणि त्यांच्या नेत्याला आतंकवादी संयुक्त राष्ट्र घोषित करत नाही हे योग्य नाही याचे उत्तर सयुक्त राष्ट्रसंघाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली, तर दुसरीकडे आधीचा नेता मारला गेला तेव्हा तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा याला आपला नवा नेता घोषित केले. परंतु अखुंदजादा याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत कुठेही नाही, हे असे कसे असू शकते. संघटना आतंकवादी आणि नेता दहशतवादी नाही हे आचर्य आहे असा तिसरा प्रश्न लाल यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भारताने आता पाक आणि चीन विरुद्ध चांगलीच मोहीम उगडली आहे. असे जगात चांगले आणि प्रभावी  चित्र निर्माण झाले आहे.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments