Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MI vs KKR या कारणामुळे रोहित शर्माचा प्लेइंग इलेवन मधून पत्ता कट झाला, पीयूष चावलाने केला खुलासा

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (16:06 IST)
रोहित शर्मा केकेआर विरुद्ध प्लेइंग इलेवन मध्ये न्हवते. ते इम्पॅकटसब्स्टीटयूटच्या रूपात उतरले. अनुभवी स्पिनर पीयूष चावला याने यामागचे कारण सांगितले. आयपीएल 2024 ची 51 वी मॅच मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स मध्ये जाहला केकेआर ने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये 24 रानांनी विजयी झेंडा फडकवला होता. एम आई ने टॉस जिंकून बॉलिंग निवडली होती. टॉस नंतर जशी मुंबईची प्लेइंग इलेवन समोर आली तर त्यामध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा नव्हते. त्यांचे नाव इम्पॅकट प्लेयर्सच्या यादीमध्ये सहभागी होते. हे पाहून अनेक फॅन्स भडकले आणि सोशल मीडियावर आपली नाराजगी व्यक्त केली. रोहितचा प्लेइंग इलेवन मधून पत्ता का कट झाला होता. याची खरी बाब समोर आली आहे. 
 
एमआईचे अनुभवी स्पिनर पीयूष चावला ने खुलासा केला की, रोहित पाठीच्या दुखण्यामुळे  इम्पॅकट सब्स्टीटयूटच्या रूपात उतरले. त्यांनी एमआई वर्सेस केकेआर मॅच नंतर पत्रकार परिषदमध्ये सांगितले की, ''रोहितच्या पाठीत दुखत होते याकरिता हालाहल हा निर्णय घेण्यात आला.'' इम्पॅकट प्लेयरच्या जागी खेळायला आलेले रोहितचा बल्ला चालला नाही. त्यांनी 12 बॉलमध्ये केवळ 11 रन बनवले. रोहितला सुनील नरेनने सहाव्या ओव्हरमध्ये मनीष पांडेच्या हातून कॅच केले. मुंबईची टीम 170 रनचे लक्षचा पाठलाग करीत 145 वर थांबली. एमआई साठी सूर्यकुमार यादवने सर्वात अधिक रन बनवले. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

IND vs ENG: भारताने इंग्लंडवर दुसरा मोठा विजय नोंदवला, इंग्लंडचा 142 धावांनी पराभव

IND vs ENG:भारत आणि इंग्लंडचे खेळाडू हातावर हिरव्या पट्ट्या घालून खेळत आहेत, कारण जाणून घ्या

शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून मोठा विक्रम रचला

IND vs ENG: एकदिवसीय सामन्यात भारताने सलग १०व्यांदा नाणेफेक गमावली, अर्शदीपला संधी मिळाली,पंतला वगळले

टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहोचली, एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार

पुढील लेख
Show comments