Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकदाच चार्ज केल्यावर आठवडाभर सुरू राहील मोबाइल

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:39 IST)
लवकरच मोबाइलला आठवडय़ात एकदाच चार्ज करावे लागणार असून मोबाइल फोनसाठी एक स्मार्ट ग्लास ब्रिटनच्या संशोधकांनी बनविला असून यामुळे बॅटरी खर्च होणार नाही. 
 
हा शोध स्मार्टफोनच्या युगात उपयुक्त ठरू शकतो. यामुळे 90 टक्के बॅटरी मोबाइलमध्ये स्क्रीनसाठी खर्च होते. अशा स्थितीत वापरकर्त्याला रोज मोबाइल फोन चार्ज करावा लागणार नाही आणि आठवडय़ात फक्त एकदाच चार्ज करावा लागेल. तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या बॅटरी कमी खर्च करण्याशी संबंधित संशोधन करत आहेत. परंतु मोबाइलची स्क्रीन बदलल्यामुळे सर्वात चांगले परिणाम पाहावयास मिळतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी संबंधित इंजिनियर डॉ. रेयमेन हॉसिनी जे या संशोधनाशी निगडित आहे, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही प्रत्येक रात्री आपला मोबाइल चार्ज करण्यासाठी लावतो, परंतु आम्ही स्मार्ट ग्लासचा वापर केला तर आठवडय़ात एकदाच मोबाइल फोन चार्ज करावा लागेल. अनेक कंपन्या मोबाइलची बॅटरी दीर्घकाळापर्यंत चालावी यासाठी काम करत आहेत. यात एक नाव अँपलचेदेखील आहे. अँपलने चालूवर्षी याच्याशी संबंधित एका तंत्रज्ञानाचे पेटंटदेखील घेतले आहे. या तंत्रज्ञानाने मोबाइलची बॅटरी अनेक आठवडय़ांपर्यंत चालेल, असे अँपलचे म्हणणे आहे.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments