Dharma Sangrah

आता इंटरनेट गेलं तरी व्हॉट्सअप सुरू राहणार कारण

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (19:32 IST)
व्हॉट्सअप आता त्यांच्या ग्राहकांना प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याची सोय करून देणार आहे. म्हणजे इंटरनेट बंद झाल्यावरही ग्राहक ऑनलाईन राहू शकतील. इराण सारख्या देशात सध्या इंटरनेट ब्लॅक आऊट होत आहे. या सेवेमुळे आता ते होणार नाही असं व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाचं मत आहे.
 
इराणमध्ये सध्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. संकटसमयी त्यांना मदत मागण्यापासून थांबवलं जात आहे.
 
व्हॉट्सअप ने जगभरातील लोकांना प्रॉक्सी सर्व्हर तयार करण्याची विनंती केली आहे जेणेकरून लोक विनासायास एकमेकांशी संवाद साधू शकतील. कंपनीच्या मते, ते लोकांना प्रॉक्सी सर्व्हर स्थापन करण्यात मदतही करतील.
 
प्रॉक्सी सर्व्हर तयार झाल्यावरही मेसेजेस End to end Encrypted राहतील.
 
याचा अर्थ सा की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेले मेसेज कोणीही वाचू शकणार नाही. इतकंच काय व्हॉट्सअपही वाचू शकणार नाही.
 
प्रॉक्सी आणि ऑनलाईन माहिती गोळा करणाऱ्या ऑक्सी लॅब्स कंपनीच्या जुरास जर्सेनस यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "इराणमध्ये ज्या पद्धतीने इंटरनेटच्या वापरावर निर्बंध लागताहेत, त्यात प्रॉक्सी सर्व्हरच्या मदतीने लोक कोणत्याही अडचणीविना इंटरनेटचा वापर करू शकतील."
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments