Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्फोसिसचे यांत्रिकीकरण, ९ हजार लोकांनी गमावल्या नोकर्‍या

Webdunia
देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची असलेल्या आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केलं आहे. मागील एक वर्षापासून कर्माचार्‍यांची कपात इन्फोसिसकडून केली जात असल्याचं कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
 
यावर मात्र कंपनीने कारण दिले आहे. टप्प्याटप्प्यानं 2 हजार कर्मचाऱ्यांना कमी करत आतापर्यंत 8000 ते 9000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही देण्यात येत आहे, असं कृष्णमूर्ती यांनी सांगितलं आहे.  ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच सध्या नोकरभरतीही थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात आता असे काम निवडावे लागेल जिथे आपले काम यंत्र करणार नाही नाहीतर बेरोजगार होण्याची वेळ येवू शकते.

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

पुढील लेख
Show comments