Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात सर्वाधिक लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाही

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:29 IST)

इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पनाच करू न शकणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.  एका सर्वेक्षणानुसार देशातील ८२ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

स्टॅस्टीस्टा या कंपनीने २३ देशातील  १८,१८० लोकांचा सर्वेक्षण केले होते. यातील फक्त १८ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय काम करू शकत असल्याचे म्हटले आहे . तर ८२ टक्के भारतीय लोकांनी इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

या बाबतीत भारत पहिल्‍या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये ७८ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत. इंग्लंड  या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात ७७ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत असे म्हटले आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि अमेरिका आहे.  त्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागते.  तर इटली आणि जपान १० व्या क्रमांकावर आहेत. तेथील ६२ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत.

संबंधित माहिती

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

पुढील लेख
Show comments