Dharma Sangrah

या गोष्टीतही भारत आघाडीवर

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2017 (10:57 IST)

नीती आयोगाच्या माहितीनुसार भारत दरमहा १५० कोटी गिगा बाईट्स मोबाईल डाटा वापरत आहे. हा दर जगातील सर्वोच्च दर आहे. त्यामुळे सध्या मोबाईल डाटा वापराच्या स्पर्धेत भारत अव्वल स्थानी आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कांत यांच्यामते भारताचा मोबाईल डाटा वापर हा चीन आणि अमेरिका यांच्या युजर्सच्या वापराहूनही अधिक आहे. मात्र अमिताभ कांत यांनी या माहितीचा मूळ स्त्रोत कोणता आहे याबाबत माहिती दिलेली नाही.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

चीनमध्ये लूनर न्यू ईयरपूर्वी फटाक्यांच्या दुकानात स्फोट, ८ जणांचा मृत्यू

देशातील या राज्यांमध्ये पावसाची शक्यता; आयएमडीने अलर्ट जारी केला

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर निलंबित

शिवनेरी आणि शिवशाहीनंतर 'राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

पुढील लेख
Show comments