Dharma Sangrah

नेटवर्क गुल झाल्याने #vodafoneindia हॅशटॅग ट्रेंडिंगवर

Webdunia
गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (16:16 IST)
मुंबई- पुण्यातील काही भागांत आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांना  सकाळपासून नेटवर्क नसल्याच्य़ा समस्येला सामोरे जावे लागले. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले. 
 
पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड संतापले; प्रकाशकाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

LIVE: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज सुरळीतपणे सुरू आहे

२००६ मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने ४ जणांना दोषमुक्त केले

Government employees' strike महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; सरकारने संघटनांसोबत चर्चेची तयारी सुरू केली

MI vs CSK: महेंद्रसिंग धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी परतणार? काय म्हणाले प्रशिक्षक

पुढील लेख
Show comments