Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल पाण्यात पडल्यावर काय करावे?

Webdunia
पावसाळा आला की पावसात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिला आपला मोबाईल भिजण्याची फार भीती असते. कारण मोबाइल पाण्यात भिजल्यास तो लगेच खराब होतो. त्यामुळे बरेचजण पावसाळ्यात बाहेर जाणेही टाळतात. मात्र, तरीही तुमचा फोन चुकून भिजलाच तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाइल खराब होण्यापासून वाचू शकतो. 
 
फोन पाण्यात भिजल्यावर सर्वात अगोदर फोन बंद करा, जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते.
 
भिजलेला फोन आधी बंद करुन सर्व पार्ट्‌स वेगवेगळे करा. जसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढून कोरड्या कापडावर ठेवा.
 
फोनचे सर्व पार्टस्‌ वेगवेगळे केल्यानंतर त्यांना वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी पेपर नॅपकिनचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल.
 
जर तुमच्या फोनची बॅटरी इनबिल्ट असेल तर बॅटरी काढण्याचा प्रश्नच येत नाही, त्यावेळी तुम्ही फक्त जोपर्यंत मोबाइल स्वीचऑफ होत नाही तोपर्यंत पॉवर बटन दाबून ठेवा.
 
एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याठिकाणी इतर पार्ट्‌स आणि मोबाइल तांदळाच्या प्लेटध्ये ठेऊन वाळू द्या. तांदूळ मोबाइलमधून पाणी शोषून घेते.

या काही टिप्स वापरुन तुम्ही भिजलेला फोन वाचवू शकता.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments