Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (18:30 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जनतेने दिलेला कौल फारच  अभुतपूर्व आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला आणि राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून,  निवडणुकीत सुप्त लाट होती आणि त्याची त्सुनामी होणार हे  माहित होते. पंतप्रधान मोदींनी अभुतपूर्व विजय मिळवला असून, निवडणुकीत  'प्रो- इन्कम्बसी' पहायला मिळाली होती तर  महायुतीने एकत्र लढत उत्तम  कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने मोठा विश्वास दाखविला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.सध्या आपल्या राज्यात दुष्काळ,  इतर समस्या आहेत. तरीही जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments