Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (18:30 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जनतेने दिलेला कौल फारच  अभुतपूर्व आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला आणि राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून,  निवडणुकीत सुप्त लाट होती आणि त्याची त्सुनामी होणार हे  माहित होते. पंतप्रधान मोदींनी अभुतपूर्व विजय मिळवला असून, निवडणुकीत  'प्रो- इन्कम्बसी' पहायला मिळाली होती तर  महायुतीने एकत्र लढत उत्तम  कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने मोठा विश्वास दाखविला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.सध्या आपल्या राज्यात दुष्काळ,  इतर समस्या आहेत. तरीही जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments