rashifal-2026

अमिताभ यांचे कुटुंब झाले स्थानबद्ध या कारणामुळे

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:13 IST)
अमिताभ बच्चन यांचे पूर्ण कुटुंब स्थानबद्ध झाले आहे, मात्र त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे सर्व झाले आहे वरून राजामुळेच. पावसाळ्यात आर्थिक राजधानी व स्वप्नाचे शहर असलेले, मुंबईत कधी किती पाऊस होईल, याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. त्यामुळे मुंबईच्या पावसावर कधी विश्वास ठेवायचा नसतो असे मुंबईकर म्हणतात. तुम्ही अंदाज लावला तर तो चुकतो तर मुंबईचा पाऊस नेहमीच अंदाज लावण्यापलिकडचा असतो. या पावसाळ्यात जोरदार पावसाने मुंबईकरांना अनेकदा झोडपून काढले. यात आता बॉलिवूडच्या सेलेब्रिटींचाही समावेश झाला आहे.
 
जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात देखील पाणी शिरले आहे. बिग बींच्या (Big B) यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पाऊस सातत्याने सुरू असल्याने आता हे पाणी बंगल्याच्या परिसरात देखील घूसत आहे. प्रतीक्षा या आपल्या बंगल्यात अमिताभ पत्नी जया, मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्यासह राहतात. पाणी साठल्याने या सर्वांचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे ते एक प्रकारे अडकूनच पडले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

डीजीसीएची मोठी कारवाई, इंडिगोच्या चार फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित

जपानमध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

भारताची स्टार कुस्तीपटू 31 वर्षीय विनेश फोगटने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली

गोव्यानंतर ओडिशातील एका नाईटक्लब मध्ये भीषण आग, जनहानी नाही

पुढील लेख
Show comments