Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिग बॉसच्या घरातून : श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर

Webdunia
बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:16 IST)
बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील पहिलंच टास्क अपूर्ण राहिल्यामुळे त्याच्यावर अनेकांचा रोष ओढावणार आहे. यात प्रेस कॉन्फरन्स हे टास्क देण्यात आलं होतं. ज्या टास्कअंतर्गत कोणत्याही एका जोडीचं नाव घेऊन ते कशा प्रकारे कमकुवत आहेत आणि घरात राहणं त्यांच्यासाठी कशा प्रकारे कठिण आहे, हे सांगायचं होतं. ज्यामध्येच आता श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर असणार आहे. 
 
प्रेस कॉन्फरन्सं टास्क पूर्ण न करु शकल्यामुळे नाईलाजास्तव श्रीसंत हे टास्क सोडतो. ज्यामुळे ‘बिग बॉस’च्या निर्णयानंतर हे टास्कच रद्द करण्यात येतं. हे टास्क रद्द झाल्यामुळे त्याच्यावर घरातील इतर सदस्यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळत असून, आता त्याच्यावर घरातून बाहेर पडण्याची वेळ येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments