Dharma Sangrah

अजिक्यने व्यक्त केली शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता

Webdunia
बुधवार, 13 मार्च 2019 (10:06 IST)
टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. आपण जर सुखाचा घास घेत असू तर तो फक्त शेतकऱ्यामुळे, म्हणून शेतकऱ्याला कधीही विसरु नका, असं आवाहन अजिंक्य रहाणेने केलंय.
 
व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या बाबत तो म्हणतो, “एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत.”
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

लग्नात कपड्यावर चिकन करी सांडल्यावरून झालेल्या रक्तरंजित संघर्षात एकाचा मृत्यू

भारताकडे स्वतःच्या तेलविहिरी नाहीत; पेट्रोल आणि डिझेलचा वापर संयमाने करा, पंतप्रधान मोदींनी हे आवाहन का केले?

LIVE: हवामान विभागाने ११ मे रोजी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी वादळाचा इशारा जारी केला

मुंबईत अशोक खरात प्रकरणाचा तपास तीव्र झाला, एसआयटीकडून रूपाली चाकणकर यांची चार तास चौकशी

धक्कादायक : पुण्यातील केशवनगर हत्याकांड; आरोपी हत्येनंतर गरोदर प्रेयसीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत होता

पुढील लेख
Show comments