Marathi Biodata Maker

#MeToo महिलेने केला महिलेच शोषण, अजबच प्रकार

Webdunia
गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:58 IST)
देशात #MeTooची लाट आलेली आहे. यामध्ये महिला आपल्यावरील अत्याच्याराविरोधात उघड बोलू लागल्या आहेत. आता #MeTooचे वादळ आलेलेल पाहायला मिळत आहे. Metooमध्ये अभिनेते नाना पाटेकर, अलोक नाथ, रजत कपूर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, गायक कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचे आरोप केलेत. मात्र  आता MeToo विषयी एक धक्कादायक वेगळीच  बाब समोर आली आहे. एका महिलेनेचे महिलेविरोधात #Metoo असा लैंगिक छळ केला आहे. यामुळे #MeToo कँपेनमध्ये एका महिलेने महिलेवर अशा प्रकारचा आरोप केल्याची पहिलीच घटना असून, विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का हिने #MeTooच्या माध्यमातून तिची सहकारी असलेली विनोदी कलाकार आहिती मित्तल हिच्यावर #MeToo केल्याचा आरोप केलाय. आहिती मित्तल हिने एका कार्यक्रमात जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप कनिझ सुर्का हिने केला असून,  कार्यक्रमाला अनेक प्रेक्षक , विनोदी कलाकारही तिथे उपस्थित होते. तर घटनेने मी सुन्न झाले असून, खूप अपमानित देखील वाटले आहे .मात्र  माझ्याकडे पर्याय नसल्याचे कनिझ सुर्का हिने सांगितले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा असतात. त्याचे उल्लंघन केल्याचे देखील तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता हे metoo अजून किती जणांना भोवणार आहे हे पुढे दिसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर होणार कारवाई! रेल्वेने आपली कठोरता वाढवली

पुढील लेख
Show comments