Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३१७ अर्ज वैध

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2024 (09:09 IST)
राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात २१,  बारामती-४६, उस्मानाबाद-३५, लातूर-३१, सोलापूर-३२, माढा-३८, सांगली-२५, सातारा-२१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-९, कोल्हापूर-२७ आणि हातकणंगले मतदारसंघात-३२ असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज्यमंत्री आत्राम यांच्या मुलीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता

पीएम मोदी आणि चंद्रचूडच्या भेटीमुळे नाराज संजय राऊत, म्हणाले- CJI ने या प्रकरणांपासून दूर राहावे

सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला

7.5 कोटींची मालमत्ता असलेला भिकारी कोण? मुंबई- पुण्यात करोडोची प्रॉपर्टी

57 वर्षीय प्रियकराने 23 वर्षीय प्रेयसीची हत्या केली, 25 दिवसांनी मृतदेह सापडला पोलिसांना

पुढील लेख
Show comments