Marathi Biodata Maker

आजपासून मतदान सुरु!

Webdunia
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (11:56 IST)
आजपासून पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच मतदारसंघातील बँका बंद राहतील पण ऑनलाईन बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहक ऑनलाईन बँकेचे व्यवहार करू शकतील. लोकसभेची निवडूक 2024 आज होत आहे. आज देशातील 21 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भामधील रामटेक, भंडारा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर, गडचिरोलीचिमूर महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा सहभाग आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2024 हे मतदान सकाळी सात वाजता सुरु होईल ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक हॉलीडे कॅलेंडरनुसार चेन्नई, आगरताळ, आयझोल, इटानगर, इंफाळ, डेहराडून, कोहिमा, जयपूर, शिलॉंग आणि नागपूर येथील सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद राहतील. आज पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असल्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद तर राहतील पण ऑनलाईन सेवा ग्राहकांसाठी सुरु राहील. ग्राहक आवश्यक व्यावहार ऑनलाईन करू  शकतील.
 
सात पैकी पहिल्या टप्प्यात आज मतदान होईल. महाराष्ट्र 5 जागा, आसाम 2 जागा, अरुणाचल प्रदेश 2 जागा, बिहार 4 जागा, छत्तीसगड 1 जागा, मध्यप्रदेश 6 जागा, मणिपूर 2 जागा, मेघालय 2 जागा, नागालँड 1 जागा, मिझोराम 1 जागा, सिक्कीम 1 जागा, राजस्थान 12 जागा, त्रिपुरा 1 जागा, तामिळनाडू 39 जागा, पश्चिम बंगाल 3 जागा, उत्तराखंड 5 जागा, जम्मू काश्मीर 1 जागा, अंदमान निकोबार 1 जागा, पॉंडेचरी 1 जागा, लक्षद्वीप 1 जागा या राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान आज होणार आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments