Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंडमध्ये 85उमेदवार निवडणुक रिंगणात

वार्ता
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी 85 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, 16 एप्रिल राज्यात निवडणुक होत आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात चतरा, कोडरमा, खुंटी,पलामू, हजारीबाग,या महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांमध्ये झामुमो-कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सरळ-सरळ लढत होणार आहे.

चतरा मतदार संघातून 11 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, राष्‍ट्रीय जनतादलानेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

Show comments