Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय

वेबदुनिया
ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ वाटत आहे. ऋत्विक फक्त गुलालाले होळी खेळणार आहे. त्याचे म्हणणे आहे की कोरड्या रंगांचा वापर ही कमी करायला हवे कारण त्याला काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की लोकांना प्यायला देखील पाणी भेटत नाही आहे. रोशन फॅमिलीचे सदस्य पूजा केल्यानंतर सोबत वेळ घालवतील. ऋत्विक हा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांना देखील होळी न खेळून पाणी वाचवण्यासाठी प्रेरीत करेल.

PR

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

सर्व पहा

नवीन

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

Show comments