Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाण्यासाठी जनता कासावीस

वेबदुनिया
WD
कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील सुमारे 50 ते 60 गावात पिण्याच्या पाण्याची कमी अधिक प्रमाणात टंचाई जाणवत असून अनेक ठिकाण्याच्या नळपाणी पुरवठा करणार्‍या पाणी योजना दुष्काळामुळे बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असून कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील जनता पाण्यासाठी कासावीस झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान बड्या बागायतदारांपासून शेतमजूरांपर्यंत व ठोक व्यापार्‍यांपासून टपरी वाल्यापर्यंत सगळेच जण दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत. उत्तर कोरेगाव भागातील अनेक गावात नोव्हेंबर पासून पाण्याचे टँकर सुरू आहेत. या भागातील विविध गावांच्या परिसरातील पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments