Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय

वेबदुनिया
ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ वाटत आहे. ऋत्विक फक्त गुलालाले होळी खेळणार आहे. त्याचे म्हणणे आहे की कोरड्या रंगांचा वापर ही कमी करायला हवे कारण त्याला काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की लोकांना प्यायला देखील पाणी भेटत नाही आहे. रोशन फॅमिलीचे सदस्य पूजा केल्यानंतर सोबत वेळ घालवतील. ऋत्विक हा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांना देखील होळी न खेळून पाणी वाचवण्यासाठी प्रेरीत करेल.

PR

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

सर्व पहा

नवीन

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments