Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे, नागपूरात आयपीएल सामने नाहीत?

Webdunia
मंगळवार, 12 एप्रिल 2016 (10:55 IST)
दुष्काळाची झळ बसल्याने अखेर आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे काही सामने महाराष्ट्रात न होता बाहेरच्या राज्यात खेळविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर आणि पुण्यातील ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिले आहेत.
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करीत मुंबई, पुणे आणि नागपुरात होणारे सामने राज्याबाहेर हलविण्यास सांगितले होते.
 
दरम्यान, आयपीएल फ्रॅन्चायझींना आयोजनात त्रास होण्याची शक्यता असल्याने नागपुरातील तीन आणि पुण्यात होणार्‍या दोन प्लेऑफ सामन्यांचे आयोजन इतरत्र होऊ शकते, असे संकेत शुक्ला यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

Show comments