Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Increase in the price of vegetables :भाज्यांचे दर कडाडले

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (10:50 IST)
लहरी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले कोरोनामुळे महागाईत दिवसेंदिवस होणारी वाढ सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावणारी आहे कोरोनामुळे लोकांचे हाल-हाल झाले आहे.अनेकांनी आपल्या नोकऱ्या या काळात गमावलेल्या आहे.इंधन दरवाढ आणि आता पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. लहरी पावसाचा उत्पादनांवर परिणाम होत आहे त्यामुळे आता भाज्यांचेही भाव कडाडले आहे.सामान्य माणसांनी आता कमवावे काय आणि खावे काय अशा प्रश्न उदभवत आहे.
 
भाज्यांना घाऊक बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकरी भाज्यांना रस्त्यावर फेकून देतात.लहरी पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे भाज्यांची लागवड कमी होत आहे.त्यामुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. आणि भाज्यांचे दर कडाडले आहे.सध्या सर्व भाजीपाला 30 ते 65 रुपयांपर्यंत मिळत आहे.भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाचा खिश्याला कात्री लागून महिलांचे बजेट बिघडत आहे.  

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments