rashifal-2026

कांद्याच्या दरात घसरण

Webdunia
शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:34 IST)
कांद्याची किमत घसरल्यामुळे शेतकर्‍यांचा डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकर्‍यांना आधीच वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशात त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यांवर दुहेर संकट दिसून येत आहे. 
 
राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असलं तरी सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला आहे पण अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्‍यांचा खर्च देखील निघणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
 
सुरुवातीच्या कांद्याला 1200 ते 1400 रुपयांचा जागेवर भाव मिळाला. मात्र, सध्या कांद्याला 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे. तसेच अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी असून एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्‍यांचा कांदा काढून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्यावर भावात अजून मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

लहरी वातावरणामुळं यंदा कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली असून खर्च देखील निघणार नाही असे चित्र आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments