Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Manipur Election 2022: निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (14:56 IST)
मणिपूरच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की या प्रवासात अनेक चढउतारानंतर हे राज्य महत्त्वाच्या पातळीवर पोहोचले आहे. जिथून मागे वळून पाहण्याची गरज नाही.
 
त्यांनी म्हटले की 50  वर्षांच्या प्रवासानंतर आज मणिपूर एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभं आहे. राज्याने वेगाने विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि अडथळे आता दूर झाले आहे अशात इथून मागे वळून पाहण्याची गरज नाही.
 
येत्या दशकासाठी नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पना घेऊन चालायचे असे ते म्हणाले. त्यांनी तरुणांना विकासाच्या 'दुहेरी इंजिन'सह मणिपूरला अधिक वेगाने पुढे नेण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments