Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सकल मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील सुरु असलेला बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (15:40 IST)
मराठा समाजाचा मुंबई ठाणे सुरु असलेला बंद अखेर स्थगित केला आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली असून सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला असे परिषदेत स्पष्ट केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. 
सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला. 
सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला 
मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा 
मुबई : मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद च्या आंदोलनाला स्थगिती. सकल मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी जाहीर केले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments