Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज पुन्हा महाराष्ट्र बंद

Webdunia
गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (11:30 IST)
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चांनही 24 जुलैला महाराष्ट्र बदं केला होता. आजच्या   बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले आहे. पुणे आणि औरंगाबादेत शाळांना सुट्टी देणत आली आहे.
 
मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उाच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यात गेल्या 21 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

हवेतच हेलिकॉप्टर बिघडले आणि नदीत पडले,6 जणांचा मृत्यू

2 वर्षांनी कर्णधारपद मिळाले, माही चेन्नईला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकेल का?

मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल,सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल कार्ड सिस्टम सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

LIVE: मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, एनआयएला तपासात सहकार्य करण्याचे म्हणाले

पुढील लेख
Show comments