suvichar

मराठा आंदोलन: औरंगाबादमध्ये हिंसक वळण

Webdunia
मंगळवार, 31 जानेवारी 2017 (15:19 IST)
मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात मंगळवारी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. हर्सूलमध्ये आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मोर्चेकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मराठा समाजाला आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले जात आहे. मुंबईत दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

धुळे : "तू माझं लग्न का लावत नाहीस?" दारूच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध आईला जिवंत जाळले

पत्नीचे पुतण्यावर जडले प्रेम; पतीला विजेचे झटके दिले, त्याच्या डोळ्यांदेखतच प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवले नंतर विष दिले

४० वर्षीय ४ मुलांच्या आईचे १४ वर्षांच्या मुलावर जडले प्रेम, इन्स्टाग्रामवर लाइकने सुरू झाली लव्ह स्टोरी

कल्याण-अंबिवली परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपचा भीषण अंत! डोक्यात थेट टीव्हीने प्रहार, तरुणीचा वेदनादायक मृत्यू

तुमच्यात हिम्मत असेल तर 'व्हर्च्युअल बकरा' कापून दाखवा; बकरीद आणि मदरशांवर नितेश राणे यांचे सर्वात वादग्रस्त वक्तव्य

पुढील लेख
Show comments