Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे आहे मृत्यूचे संकेत

Webdunia
मृत्यूबद्दल बोलताना किंवा विचार करताना ही मनुष्याला भीती वाटते. तरी सगळ्यांना माहीत आहे की जीवनातील सर्वात मोठं सत्य मृत्यू आहे. ज्याने या जगात जन्म घेतला तो एक दिवस मरणार हे निश्चित. परंतु हे जाणूनही कोणी हे तथ्य स्वीकार करण्यास इच्छुक नसतं.
 
 
शिव पुराणानुसार एकदा देवी पार्वतीने महादेवांना विचारले की असे कोणते संकेत आहे ज्याने हे ज्ञात होऊ शकेल की मृत्यू येणार आहे? देवीचा प्रश्न ऐकून महादेवांनी सांगितले की-


 
1. जेव्हा मनुष्याच्या शरीराचा रंग पिवळा, पांढरा किंवा थोडा लालसर पडायला लागतो तेव्हा हे संकेत समजावे की त्या व्यक्तीची मृत्यू पुढील 6 महिन्यात होणार आहे.
 
 
 
2. जेव्हा व्यक्ती स्वत:ची सावली पाण्यात, तेलात किंवा लीडमध्ये बघण्यात अक्षम होतो तेव्हा हे संकेत मिळतात की त्याची मृत्यू पुढील 6 महिन्यात होणार आहे.
 

3. जे लोकं आपल्या वास्तविक वयापेक्षा जास्त जगतात त्यांना त्यांची सावली दिसतं नाही. आणि ज्यांना दिसते त्यांना त्यात आपला छाती दिसतं नाही, जी भितीदायक वाटते.
 
 
4. मनुष्याचा डावा हाता पिळला जाऊन तो आठवडाभर तसाच राहिला तर समजावे की तो व्यक्ती एका महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही.

5. जेव्हा माणसाला आपली जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे वाटायला लागतात त्याची मृत्यू पुढील सहा महिन्यात निश्चित आहे.
 
 
6. जेव्हा कोणी व्यक्ती चंद्रमा, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश पाहण्यात अक्षम होऊन जातो तो पुढील सहा महिन्यात मृत्युमुखी पडतो.

7. जर माणसाची जीभ सुजून दातांतून पू येत असेल तर त्या व्यक्तीची मृत्यू जवळ आहे हे संकेत मिळतात.
 
8. जेव्हा माणसाला आकाशात फक्त लाल रंग दिसतो तेव्हा त्याची मृत्यू सहा महिन्यात येईल हे समजावे.
 
 
या व्यतिरिक्त मनुष्याच्या हाताच्या रेषादेखील मृत्यूबद्दल संकेत करतात. मनुष्याच्या हातातील जीवन रेषा लहान असल्यास तो व्यक्ती अल्प आयुष्यात मरण पावतो.

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

Show comments