Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अन्न सुरक्षा तीन महिन्यात लागू करा'

Webdunia
शुक्रवार, 27 जून 2014 (11:24 IST)
नव्या सरकारसमोर वाढत्या महागाईसोबतच देशात  पावसाने दांडी मारणी आहे. त्यामुळे उद्‍भवलेल्या दुष्काळ सदृश्य  परिस्थितीचेही मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पाच मंत्र्यांशी चर्चा करून  देशातील आढावा केला. तसेच देशातील राज्यांनी तीन महिन्यांत  अन्न सुरक्षा लागू करून कायद्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही  मोदींनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पाचशे जिल्ह्यात आपत्तीनिवारणार्थ  आखण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमालाही मंजुरी देण्यात आली.  देशात पावसाने दांडी मारली असली तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस  पडेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहनसिंह यांनी व्यक्त केली  आहे. बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली,  अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवास, जल संसाधन मंत्री उमा  भारती आणि कृषीमंत्री राजमोहनसिंह उपस्थित होते. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments