Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याने काढले डोळ्यातून पाणी

Webdunia
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2015 (11:01 IST)
पुणे : अवकाळी पाऊस, गारपिट आणि ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम कांद्यावर झाला असून राज्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 
किरकोळ विक्री ६० रुपये प्रतिकिलो या दरावर गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे.
 
पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. महाराष्टात प्रचंड उत्पादन होत असल्याने कांद्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पिकावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत.
 
बाजार समित्यांमध्येच कांद्याचा भाव ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात ६० रुपयांच्यावर पोहोचला आहे. दुष्काळ आणि इतर समस्यांशी लढताना दमझाक होत असतानाच आता कांदा सरकारच्याही डोळ्यातून पाणी काढणार, अशी स्थिती आहे.
 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments