Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमधील वपार्‍यांकडून आजपासून कांदा खरेदी बंद

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:31 IST)
पारंपरिक दलाल पध्दत खंडित करणच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बाजारपेठ महासंघाच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्हय़ातील वपार्‍यांनी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा आणि बटाटे खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे.
 
जोपर्यंत महासंघ आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. कांदा आणि बटाटा यांनी खरेदी केली जाणार नाही, असे नाशिक जिल्हा वपारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

Show comments