Festival Posters

कांदा निर्यातीवर बंदी

Webdunia
सणासुदीच्या काळात गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा आणली. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
 
देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव कमी व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं. केंद्राने 50 हजार टन कांद्याचा राखीव साठाही उपलब्ध करून दिला आहे.
 
कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने किरकोळ दुकानदारांना 100 क्विंटल तर घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटल कांद्याचा साठा करण्याची मर्यादा घालून दिली असल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे १५० विशेष गाड्या चालवणार, बहुतांश मुंबईहून सुटणार

LIVE: रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा सामना घरच्या मैदानावर केकेआरशी होईल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये १५ डबे असणार? शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आवाहन केले

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार

पुढील लेख
Show comments