Festival Posters

भारत बायोटेकने बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2017 (10:46 IST)
भारत बायोटेक या व्हॅक्‍सिन (लस) बनविणाऱ्या कंपनीने सुरक्षा उपाय म्हणून बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या आहेत. मात्र या व्हॅक्‍सिनच्या बाटल्या परत मागविण्याचे कारण दर्जातील दोष नाही, तर त्यांच्या बॉक्‍सवरील मुद्रणदोष असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार परत मागविण्यात्‌ आलेली व्हॅक्‍सिन्स ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍सिन्स बॅचेसचे कॉंबोपॅक (कॉमव्हॅक 3 प्लस बायोहिब) आहे. तपासानंतर कंपनीने केंद्रीय आणि राज्य औषध अधिकारी, विपणन एजंट्‌स, लस प्रशासक आणि डॉक्‍टर्सना त्याबाबत माहिती दिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

CISF Foundation Day : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिन

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी पुढील लक्ष्य आता आयपीएल २०२६ असेल

LPG cylinder crisis : सिलिंडर उपलब्ध नसल्याने मुंबई मधील रेस्टॉरंट्स आणि पुण्यात १८ स्मशानभूमी बंद करण्यात आल्या

संजय शिरसाट यांच्या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप, अविनाश जाधव यांनी फडणवीस यांना पत्र लिहले

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुंबईत पोहचले; आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार

पुढील लेख
Show comments