Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रब्बी पिकांसाठी MSP वाढवण्याचा सरकारचा निर्णय

Webdunia
गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (11:27 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
केंद्र सरकारने गहू, बाजरी, हरभरा, मसूर, मोहरी आणि केशर यांची एमएसपी वाढवली आहे. गव्हाच्या एमएसपीत 40 रुपये, मोहरीच्या एमएसपीत 400 रुपये, सूर्यफुलाच्या एमएसपीत 114 रुपये, मसूरच्या एमसपीत 400 रूपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
 
बुधवारी (8 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठीत गहू, ज्वारी-बाजरी, मोहरी, वाटाणे-हरभरा अशा पिकांच्या एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच वस्त्रोद्योगाला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) म्हणजे उत्पादनासंबंधी चालना देण्याच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली आहे.
 
या क्षेत्रात 10 वेगवगेळ्या उत्पादनांसाठी पुढील 5 वर्षं 10,600 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments