Marathi Biodata Maker

मंदीची समस्या गंभीर आहे, हे सरकारनं मान्य करायला हवं - रघुराम राजन

Webdunia
शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:45 IST)
भारतात मंदीची समस्या गंभीर असल्याचं सरकारनं मान्य करायला हवं, असं रघुराम राजन यांनी म्हटलंय. राज्य सरकारांना दोष देण्याऐवजी यातून केंद्रानं मार्ग काढायला हवा, असंही राघुराम राजन म्हणाले.
 
रघुराम राजन यांनी सत्तेचं अति-केंद्रीकरण आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ठेवण्यात येत असलेल्या नियंत्रणाबाबतही आक्षेप नोंदवला. पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचं केंद्रीकरण झाल्यान इतर मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत असल्याचं राजन म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Cyclone Ditva दक्षिण भारतात पाऊस आणि वादळाचा तडाखा, शाळा आणि महाविद्यालये बंद तर विमानसेवा रद्द

शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; भाजप समर्थकाच्या घरात जबरदस्तीने घुसल्याचा आरोप

ठाणे : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

झुंझुनूमध्ये अनेक मेंढ्यांचे मृतदेह विखुरलेले आढळले

पुढील लेख
Show comments