Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचा विकासदर 12.5 टक्के राहील

Webdunia
गुरूवार, 8 एप्रिल 2021 (10:14 IST)
भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोना संकटातून सावरली आहे. उद्योगधंदे हळूहळू सावरत असून 2021 मध्ये भारताचा विकासदर विक्रमी 12.5 टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. ‘जीडीपी'च्या बाबतीत भारत चीनवर मात करेल, असा विश्वास नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
 
2020 मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी' उणे 8 टक्क्यांपर्यंत घसरला होता. भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. बाजारपेठा पूर्वपदावर येत असल्याचे मागील काही महिन्यात दिसून आले असल्याचे नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्या  नुसार जीडीपीबाबत नाणेनिधीने 1 टक्का वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments